महाराष्ट्रातात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1018 वर; राज्यात कोरोनाबाधित 150 नवीन रुग्णांची आज नोंद
मुंबई.  राज्यात कोरोनाबाधित 150 नवीन रुग्णांची आज नोंद झाली. यामुळे राज्यातील रुग्ण संख्या 1018 झाली आहे. यामध्ये मुंबई 116,पुणे 18,अहमदनगर 3,बुलढाणा 2,ठाणे 2,नागपूर 3,सातारा 1,औरंगाबाद 3,रत्नागिरी 1, सांगली 01असा तपशील आहे.आतापर्यंत 79 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा …
विद्यापीठ, काॅलेज व सीईटीच्या परीक्षा लांबणीवर, मात्र रद्द नाही, नवीन वेळापत्रक लवकरच
मुंबई.  राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी व पालकांत परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यापीठ, महाविद्यालय आणि…
कोरोना पोहोचला मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ, मातोश्री परिसरातील चहावाल्यास लागण
मुंबई.  देशात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोरोनाग्रस्त सापडत असून मुंबई सगळ्यात मोठे हॉटस्पॉट ठरत असल्याचे दिसत आहे. सोमवारी मुंबईत आणखी ५७ कोरोनाग्रस्त सापडले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. फक्त मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ५२६ वर गेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘म…
आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीमध्ये कोरोनाची 2 नवीन प्रकरणे तर 7 मृत्यू, परिसरात सोशल डिस्टेंसिंग अशक्य
मुंबई.  आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोना व्हायरसचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. परिसरात मंगळवारी दोन नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर रुग्णांची एकूण संख्या सात झाली आहे. बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, संक्रमितांचे वय 80 आणि 49 वर्षे आहे आणि ते दोघेही धारावीतील डॉ. बलीगा न…
Image
रयतेचे राजे
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे | असतात, ही उच्च भावना बाळगून त्यांनी राज्यकारभार केला. | नये. पीकांची नासाडी होता कामा नये. अशी लोककल्याणकारी राज्याची स्थापना करणारे| आपल्या अधिपत्याखालील प्रदेशात त्यांनी उत्तम पद्धतीची | आज्ञा छत्रपती शिवरायांनी आपल्या सैन्याला लोकहितैषी सहिष्णू आदर्श राजे म…
निर्णयातील विसंगती
केंद्र सरकारच्या घरकूल योजनेची ( सर्वासाठी घरे २०२२ ) अंमलबजावणी करण्यासाठी नगर विकास आणि ग्राम विकास मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयात (जी. आर.) विसंगती आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना अडचणी येत आहेत . या योजनेकरिता नगर विकास खात्याने १७ नोव्हेंबर २०१८ जी . आर . काढला . त…